Posts

Image
एक न संपणारा प्रवास ‘मागे वळून बघताना’ या विभागासाठी मी लिहावे, असे संपादकांनी पत्र पाठवले. त्यातील एक वाक्य आहे की, ‘या विभागात असामान्य आणि प्रसिद्ध व्यक्तींना लेखनासाठी निमंत्रित केले आहे.’ आता हे वाक्य स्वाभाविकच माझा अहम्‌ काही प्रमाणात सुखावणारे आहेच. परंतु मी कशाकरता प्रसिद्ध आहे, याचे उत्तर गृहीत धरूनच हे लेखन मला करावयास सांगितले असणार. याचे उत्तर महाराष्ट्रात मला वारंवार भेटत असते. मी गेली 20 वर्षे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतो, हे खरे; पण गेली 10 वर्षे मी सानेगुरुजींनी चालू केलेल्या ‘साधना’ या साप्ताहिकाचा संपादकही आहे. हे साप्ताहिक सर्वांगाने वाढते आहे. तरीही महाराष्ट्रात नव्या 100 लोकांशी परिचय झाला, तर त्यांपैकी 95 लोकांच्या मनात दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन याची गाठ पक्की बसलेली असते. त्यांपैकी बहुतेकांना ‘साधना’ माहीतही नसते. त्यामुळे मी ‘साधना’चा संपादक आहे, ही गोष्ट त्यांच्या लेखी अर्थहीन असते. खरे तर मी अनेक ठिकाणी धडपडत इथपर्यंतची वाटचाल केली. त्या सर्वांत कमी-जास्त यश मला लाभले. उदा.- मी कबड्डीचा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू होतो. कबड्
Image
गांधी आणि विज्ञान सामान्यपणे असे मानले जाते की गांधीजी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विरोधी होते. परंतु खरेतर तसे नाही. सत्याचा शोध घेणे ही विज्ञानाची प्रेरणा आहे. गांधीजींचे संपूर्ण जीवन हे सत्याचा शोध घेणे आणि त्याकरिता सतत प्रयोग करत राहणे यांनाच वाहिलेले होते. गांधीजींच्या प्रयोगांमध्ये अनेक विषय दिसून येतात, जसे आहार, आरोग्य, शिक्षण, खादी, शेती, सफाई, ग्रामोद्योग, उत्पादन-तंत्र, अर्थव्यवहार, लोकव्यवहार, इत्यादी. गांधीजी यंत्रविरोधी नव्हते. गांधीजीं स्वत:च म्हटले आहे की मी यंत्रांच्या विरोधी कसा असू शकेन, जेव्हा माझे शरीरच एक नाजुक आणि गुंतागुंतीचे यंत्र आहे! मात्र अशी यंत्रे असू नयेत की त्यामुळे माणसालाच काम न राहिल्यामुळे तो निष्क्रिय व बेकार बनेल. गांधीजींचा विज्ञानविषयक विचारही त्यांच्या सर्व विचारांप्रमाणेच मानवतेवर आधारित आहे. केवळ वस्तूंचे ज्ञान म्हणजे विज्ञान नव्हे, अशी त्यांची धारणा आहे. गांधीजींनी विज्ञानाचे, वैज्ञानिक संशोधनाचे महत्त्व जाणले होते. विज्ञानात सत्याला स्थान आहे, सत्याच्या शोधाला स्थान आहे. पूर्वापार चालत आली आहे म्हणून त्याच एका कारणाने एखादी गोष्ट वै

आरक्षण क्या है? क्यू है ?

Image
आरक्षण क्या है? क्यू है ?   आरक्षण क्या है? पहले इसके बारे में जानना अति-आवश्यक है तभी हम इसकी मूल धारणा को जान पाएंगे। अलग अलग लोगो में अलग अलग मत है कोई कहता है होना चाहिए कोई कहता नहीं होना चाहिए। कोई कहता है यह संविधान की मूल अवधारणा के खिलाफ है। कोई कहता है जो बाबा साहेब लिख कर गए आरक्षण के बारे में उसके खिलाफ है। सबसे मूल बात जो है आरक्षण उसके बारे में लोग बात तो करना चाहते है लेकिन क्या वे इसके व्यापक स्तर को बहस का मुद्दा बनाना चाहते है शायद नहीं, क्योंकि किसी से भी बहस कर ले उनके आरक्षण का मुख्य मुद्दा हमेशा जातिगत आरक्षण के साथ चिपकी हुई नज़र आती है। ऐसा क्यों है? ऐसा इसीलिए है क्योंकि वे आरक्षण की मूल अवधारणा जो बाबा साहेब ने संविधान में रखी थी उससे भली भाँति अवगत ही नहीं है और जब उसी का पालन आज तक नहीं हो पाया जिसकी वजह से आप और हम इस बहस को एक मुद्दे के तौर पर अपने मन मुताबिक उछालते रहते है। सबसे पहले आप आरक्षण के बारे में समझे इतना विरोध होने के वावजूद बाबा साहेब ने यह प्रावधान संविधान में रखा, ऐसा कैसे हो गया जहाँ संविधान को बनाने के करता धर्ता आज की तारीख म

विश्वरत्न बाबा साहेब आंबेडकर यांची जयंती कशी साजरी केली पाहिजे?"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा." हा संकल्प कुठे गायब झाला

Image
आज आपण ज्या पद्धतीने बाबा साहेब यांची जयंती साजरी करत आहोत  ते कितपत योग्य आहे आपल्याला काय वाटते?      खरोखर आपण आज आपला समाज बाबा साहेबाना डोक्यात घेत आहे  का?  कि फक्त  डोक्या वर घेत आहोत? जयंती ज्या पद्धतीने साजरी होताना दिसत आहे ते किती योग्य आहे जयंती मध्ये फक्ट बॅनर बाजी केली जात आहे त्या मध्ये आपल्या समाजांच्या पुढारी लोकांचे ,संस्थे च्या लोकांचे फोटो नाव  बाबा च्या फोटो पेक्षा मोठे दिसत असतात.            त्या मध्ये गली गली मध्ये  बाबांच्या  नावानी पदा पोठी दहा मंडळ स्थापन झाले आहेत या मुळे तिथे दहा जयंती साजरी केले जात आहे या मुळे आज आपल्या मध्ये कुठे हि  एकता  दिसून येत नाही.मग बाबाने आपल्याला दिलेला  मूल मंत्र शिका संघटित व्हा संघर्ष करा  कसे करणार आपण?   दर वर्षी आपण जयंती साजरी करत आहोत या  मध्ये आपल्याला नाचण्यासाठी लागणारे डीजे ,जेवण यासाठी आपन सरा सरी १ लाख खर्च करत आहोत फक्ट एका  दिवसा साठी खरोखर हे बाबासाहेबांचे स्वप्नं होते का ते  पूर्ण करत आहोत का? https://www.youtube.com/watch?v=JmVtgh2A7M0       जर आपण जयंती मध्ये फक्ट बाबासाहेब यांच्या कार्य

जाता नाही जात...

Image
ना त्यांच्या बुरसटलेल्या विचारांतून, खुजा बुद्धीतून आणि नीच वृत्तीतून... जात आणि धर्म या पलीकडे माणूस, मानवता, माणुसकी या कशाला त्यांच्या लेखी काहीच किंमत नाही. जातीवाद जणू बोकाळलाय इथं असेच सर्व चित्र निर्माण झाले आहे, http://swarashtramaza.com/article.php?id=A1125

गेले १५ वर्ष दफन भूमीचा संघर्ष आणि सरकारचं त्याच्याकडे दुर्लक्ष

https://www.youtube.com/watch?v=973Z8C5S6-0&t=6s https://www.youtube.com/watch?v=973Z8C5S6-0&t=6s

राजन खान | चर्चा सत्र आणि उद्घाटन सोहळा

https://www.youtube.com/watch?v=B_P65GnfIY8&t=8s राजन खान सोबत उद्घाटन सोहळ्यात झालेली चर्चा .. त्यात असेही काही विषय होते.. कि मिडिया कशी असावी .. पत्रकार काल, आज उद्या.. अजून पुढेही...