Posts

Showing posts from 2015

आरक्षणाचे वास्तव आणि आरक्षणाच्या मुद्याचे राजकारण

Image
Add caphttp://realgodofindia.blogspot.in/, tion मराठा आरक्षणाचा डंका वाजला, मी पाहिलेला हा पहिलाच एवढा महामोर्चा होता.लाखॊ लोकांनी मुंबई गाठली आणि त्यांना नेहमी प्रमाणे आश्वासन मिळाले की तुमच्या आरक्षणावर २ महिन्यात विचार केला जाईल.पण यांच्या दोन महिन्यातला एक दिवस ३ महिन्याचा असतो एवढही साधं कळत नाही आरक्षण मागणार्यांना.मी जातीनिहाय आरक्षणाचे समर्थन करणार नाही, आरक्षण देणे गरजेचे आहे ते अर्थिक परिस्थिती बघून.मी बरेच वेळा बघीतले आहे की कितीतरी आरक्षीत ओ.बी.सी गलेलठ्ठ पगार घेत आहेत आणि किती तरी मराठा,ब्राह्मण गरीबीच्या झळा सोसत आहेत.बुद्धिमत्ता आहे पण आरक्षण नाही आणि पैसाही नाही.ब्राह्मणांचं एक ठिक आहे कोठे तरी ५-५० रु.खर्च करून सत्यनारायण सेट घेऊन कामाला लागायचं, पण मराठ्यांनी काय करायचं,  आत्महत्या ? आज हा प्रपंच करण्यामागे मराठा आरक्षणाला समर्थन नसून काही लोकं मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत त्यांचे गुण उधळणे हा हेतू  आहे.बाकीच्यांचे आरक्षण यांना चालते पण मराठा आरक्षण म्हंटल्यावर मुठी आवळल्या जातात यांच्या हा निव्वळ मराठा द्वेष म्हणून. आज तरूण पिढीही आरक्षणाला विरोध क

ST, NT1, NT2, SC, OBC, OPEN, etc.) सर्व साठी हक्क मागणारे नेते बाबा साहेब आंबेडकर

गोलमेज परिषदेमधुन बाहेर आल्यावर ब्रिटिश मिडियावाल्यांनी  बाबासाहेबांना विचारलं , सगळे लोक गांधीजींना महात्मा गांधी म्हणतात तुम्ही Mr. Gandhi  (मिस्टर) का म्हणता. त्यावर बाबासाहेब म्हणाले  , गांधीला आत्माच नाही तर तर महात्मा म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. कारण ज्यावेळी शिखांनी त्यांचे हक्क मागितले तेव्हा गांधी गप्प बसले. ज्यावेळी मुस्लिमांनी त्यांचे हक्क मागितले तेव्हा गांधी गप्प बसले . ज्यावेळी ख्रिश्चनांनी त्यांचे हक्क मागितले तेव्हा गांधी गप्प बसले. पण् . . . ज्यावेळी मी माझ्या(ST, NT1, NT2, SC, OBC, OPEN, etc.)  बहुजनसमाजासाठी हक्क मागितले तेव्हा मात्र गांधी उपोषनाला बसले. कुठे आहे आत्मा कसा म्हणु महात्मा . !! डॉ. बी आर आंबेडकर !!

महामानव डॉ बाबा साहेब आंबेडकर ,महार ,बुधिस्त के कैसे हो सकते है ,

महामानव डॉ बाबा साहेब आंबेडकर ,महार ,बुधिस्त के कैसे हो सकते है , 1)बाबा साहेब ने सभी 2000 जातियो जाती के लिए मंत्री पद से इस्तीफा दे दिया 2)कानून मंत्री रहते हुए हिन्दू कोड बिल लाके भारतीय महिलाओ को सदियो की गुलामी से मुक्त किया और नेहरू द्वारा उस बिल को पास नही करने के कारण इस्तीफा तक दे दिया। 3)डॉ. आंबेडकर, जो मानते थे के किसी भी देश के विकास का आधार उस देश की महिलाओ की सामाजिक स्थिति पे निर्भर करता है। 4) भाक्रा नांगर धरण, हिराकुड प्रकल्प पुर्ण करणारे बाबासाहेब ...... कोसी नदीवर धरण बांधा. बिहार मधे कधी पुर येणार नाही . हे कळकळून सांगणारे बाबासाहेब .... 5) भारतीये स्त्री चा खरो खर देव ...नई दिल्ली में भारतीय श्रम सम्मेलन, 27 नवंबर, 1942 के वें सत्र पर लाया। डॉ बाबासाहेब आंबेडकर भारत में महिलाओं मजदूरों के लिए कई कानूनों फंसाया: खान मातृत्व लाभ अधिनियम, महिलाओं के श्रम कल्याण निधि, महिला एवं बाल श्रम संरक्षण अधिनियम, महिलाओं के श्रम के लिए मातृत्व लाभ, कोयला खदानों में भूमिगत काम पर महिलाओं के रोजगार पर प्रतिबंध की 6) देशाच्या जलसंपत्तीबद्

असे होते बाबासाहेब

असे होते बाबासाहेब माणसाचा अखंड शोध घेणारा- महापुरूष माणसातील माणुसकी जागृत करणारा- दिपस्तंभ समाज निर्मिती करणारा- बहुजन उद्धारक. प्रखर विद्वत्तेचा-विद्वान. निष्टावंत समाज सुधारणारा-ध्येयवादी. हिंदू धर्माची कुंपणे तोडणारा-क्रांतीकारक. गुलाम गिरीवर हल्ला चढविणारा-युगपुरूष. गोलमेज परिषद गाजविणारा- कायदे पंडित. मनुस्मृतीचे दहन करणारा -ज्वालामुखी. निर्भय निस्वार्थ नेतृत्वाचा -कर्मयोगी. रूढीवाद्यांच्या रूढीला जळणारा -महा सूर्य. महूच्या मातीतील उगवलेले- क्रांती फुल. प्रखर विद्वत्तेचा -अथांग सागर. बौद्ध धम्माची ज्योत तेवत ठेवणारा - दुसरा सम्राट. तेहतीस कोटी देवाचा नायनाट करणारा- कर्दन काळ. बुद्धीमत्ता,चरित्र आणि कर्तुत्वाचा- हिमालय. विषमता व जातीभेदाला कापणारी-तलवार. भगवान बुद्धांचा धम्म जगात पसरविणारा- बोधीसत्व.

१५० वर्षा अगोदर बाबा साहेबांनी या देशा ला किती वीज लागेल,पाणी किती लागेल यांचे नियोजन केले होते

Image
http://realgodofindia.blogspot.in/               भारत देश्याच्या विकास साठी केलेले हे सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प पण आता ह्या सर्व गोष्टी बाबासाहेबांच्या  या ब्राम्न्वादी ,राजकीये नेत्यांनी लपून ठेवलेल्या होत्या    पाण्यापासून ठेवले होते वंचित, त्याच नेत्याने सर्वप्रथम मांडली नदीजोड संकल्पना जगात तिसरे महायुद्ध हे पाण्यावरुन होईल असे अनेक तज्ज्ञ वारंवार सांगत आहेत. याचे भान 2015 मध्ये सरकारला आले आणि नदीजोड प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. कृष्णा आणि गोदावरी या दोन नद्यांना एकमेकांशी जोडून 17 सप्टेंबर रोजी देशात नदीजोड प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मात्र नदीजोड प्रकल्प ही कल्पना आजची नाही तर  पुढील 50 वर्षांनंतर देशाची लोकसंख्या किती असेल आणि त्यासाठी किती पाणी लागेल याचे नियोजन एका दृष्ट्या नेत्याने स्वातंत्र्याआधीच केले होते. त्यांचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ज्यावेळी उत्तर भारतात महापूर असतो तेव्हा महाराष्ट्रात पाण्याची चिंता सतावत असते. एवढेच काय कोकणात लाखो लिटर पावसाचे पाणी वाहून जाते आणि मराठवाडा हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकत असतो. आज आपण जल आणि ऊर्जासाक्षर

िशवाजी महाराज आणि बाबासाहेब

िशवाजी महाराज आणि बाबासाहेब  प्रतेक अम्बेडकरी व्यक्तिनी जरुर वाचावे ...खुप गैरसमज आहेत शिवाजी अणि बाबासाहेबाबद्दल..... मुद्दामपणे शिवाजी ,बाबासाहेब आंबेडकर मराठा समाज ह्या गोष्टी घुसडवण्याचा प्रयत्न कुठलीही अभ्यास नसलेली व्यक्तीच करू शकते . प्रत्येक महापुरुषाची स्वतःची ओळख वेगळीच असते त्या त्या काळाची परिस्थिती त्यातील बदल त्या काळानुरूप महापुरुषाकडून होतात .शिवरायांनी मावळ्यांना एकत्र करून राजकीय बदल केला परंतु त्यांना धार्मिकतेचा डोंब ब्राह्मणी परंपरा असल्याने सामाजिक बदल ते करू शकले नाहीत हे एक सत्य आहे . “1:- महाडच्या चवदार तळ्याच्या सत्यागृहावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जावून शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यानी "जय शिवरायच्या" घोषणा दिल्या. बाबासाहेबांनी महाड चवदार तळ्याच्या सत्यागृहाची सुरुवात शिवरायांचे दर्शन घेवून केली.” - --> सदर पहिला मुद्दा पोष्ट करणाऱ्याने टाकलेला आहे .यात सत्याग्रहाची सुरुवात शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेऊन केली हे म्हणणे अगदी अज्ञानी वृत्तीने आणि कुठलीही माहिती न घेता केलेले आहे .मह

छत्रपती शाहू महाराज ,भीमराव रामजी आंबेडकर

Image
आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात फुले-शाहू-आंबेडकर कालखंडाला  अनन्यसाधारण महत्त्व आहे. या तीन महापुरुषांच्या परिवर्तनवादी विचार आणि कृतीने त्यांचा काळ हा बहुजनांच्या प्रबोधनाचा काळ मानला जातो. शाहू आणि आंबेडकर या दोन महापुरुषांमध्ये वैयक्तिक आणि वैचारीक ऋणानुबंध निर्माण झाले होते. 95 वर्षांपूर्वी दोन महापुरुषांमधील ऐतिहासिक संवाद- बाबासाहेब जेव्हा लंडनला होते, त्या वेळी त्यांनी शाहू महाराजांना शिक्षणासाठी अर्थिक मदतीसाठी पत्रं लिहिली आहेत. त्याचबरोबर नागपूर परिषदेसंदर्भातही पत्रं लिहिली आहेत. 95 वर्षापूर्वीची 1920 आणि 1921 या दोन वर्षातील डॉ. आंबेडकरांनी राजर्षी शाहू महाराजांना लिहिलेली तीन पत्रं शाहूंचे मार्गदर्शक, सल्लागार आणि कोल्हापूर संस्थानचे दिवाण सर रघुनाथराव सबनिस यांच्या खासगी दप्तरात होती. ती त्यांच्या पणती अँड. सुमेधा सबनिस यांनी इतिहास संशोधक मंजुश्री पवार यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. पहिलं पत्र :पहिले पत्र डॉ. आंबेडकरांनी राजर्षी शाहूंना ‘मुकनायक’च्या मुंबई कार्यालयातून लिहिले आहे. या पत्रावर तारिख नाही, पण या पत्रात डॉ. आंबेडकरांनी शाहू नागपूरच्या परिषदेला येण

भाषणामुळे छत्रपती शाहू महाराज खूश झाले व त्यांनी आंबेडकरांबरोबर जेवण करून हिंदू समाजाला धक्का दिला

बाबासाहेबांनी एक आघाडीचे भारतीय विद्वान या नात्याने  गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९बाबत  साऊथबरो कमिटीसमोर आपले विचार मांडले. यावेळी आंबेडकरांनी दलित व इतर मागासलेल्या समाजांसाठी वेगळे मतदान विभाग व  आरक्षण  यांची मागणी केली. इ.स. १९२० साली त्यांनी मुंबईत  मूकनायक  नावाचे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन त्यांनी सनातनी हिंदू नेत्यांवर आणि जातिभेदाविरुद्ध काहीही करत नसलेल्या भारतीय राजकारण्यांवर टीका केली.  कोल्हापुरातील मागासवर्गीयांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या भाषणामुळे  छत्रपती शाहू महाराज  खूश झाले व त्यांनी आंबेडकरांबरोबर जेवण करून हिंदू समाजाला धक्का दिला. आंबेडकरांनी यानंतर वकिली केला आणि मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी  बहिष्कृत हितकारिणी सभा  सुरू केली.

डॉ. आंबेडकरांचा इतर धर्मविषयक दृष्टिकोन

अनेक धर्मगुरूंच्या प्रस्तावांचा राजगृहावर वर्षाव :- बाबासाहेब हिंदू धर्म त्याग करून दुसऱ्या कुठल्यातरी धर्मात प्रवेश करणार याची बातमी हां हां म्हणता सातासमुद्रापार गेली. आणि नेहमीच आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्यास मोठ्या कष्टांनी उभे जग पालथे घालत असणाऱ्या अनेक धर्मांच्या धर्मगुरूंना मोठी संधी आयती चालून आल्याने आनंद झाला. अशा या धर्मगुरूनी बाबासाहेबांनी आपल्या धर्मात यावे यासाठी अनेक आघाड्या उघडून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्‍न चालू केले. अशा धर्मगुरूंकडून राजगृहावर देश विदेशांतून अक्षरश: पत्रांचा व तारांचा वर्षाव झाला होता. शीख धर्माची चाचपणी १३ व १४ एप्रिल १९३६ रोजी अमृतसर येथे शीख मिशनरी परिषद भरली होती. देशाच्या कानाकोपऱ्यातून अस्पृश्य वर्गाचे लोक या परिषदेस हजर झाले. बाबासाहेबांनीही आपल्या अत्यंत मोजक्या कार्यकर्त्यांसकट इथे हजेरी लावली. सेवानिवृत्त न्यायाधीश सरदार बहाद्दुर हुकूमसिंग हे या परिषदेचे अध्यक्ष होते. या परिषदेत केरळचे अस्पृश्य समाजाचे नेते डॉ. कुदीर व इतरांनी मोठ्या अभिमानाने शीख धर्माचा जाहीर आणि विधिवत स्वीकार केला. या परिषदेत बाबासाहेबांचे एक तेजस्वी

सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले

Image
महात्मा जोतिबा फुले  हे मराठी, भारतीय समाजसुधारक होते. डॉ. आंबेडकर हे जोतिबांना आपले गुरु मानत. गांधीजींनी ‘खरा महात्मा’ म्हणून त्यांचा गौरव केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांना ‘सामाजिक क्रांतिकारक’ म्हणत. दलितांसाठी आणि मुलींसाठी शाळा काढण्याच्या आपल्या हेतूच्या सिद्धीसाठी त्यांना घर सोडावे लागले. गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसुड, इशारा, सत्सार अंक १ आणि २, सार्वजनिक सत्यधर्म ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.    महात्मा जोतिबा फुले इ.स. १८७३ मध्ये त्यांनी  सत्यशोधक समाजची  स्थापना केली.  ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो.  ‘दीनबंधू’  साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे.  ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’  हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व प

संत गाडगे महाराज

Image
जन्म :  २३ फेब्रुवारी १८७६ मृत्यू :  १९५६ हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. गाडगे महाराजांचे चिंध्याची गोधडी हे महावस्त्र होते. ते तुटक्या पादत्राणांचे विजोड जोडपायी वापरत. डोईवर फुटके मडके असे. भोजनाच्या वेळी थाळी म्हणून आणि भोजनानंतर शिरस्त्राणे म्हणून त्याचा वापर होत असे. त्यांनी कशाचा संग्रह केला नाही, कशाची हाव बाळगली नाही. बाबांनी धर्मशाळा, घाट, अन्नछत्रे आणि सदावर्त बांधली. फिरते दवाखाने सुरु केले. बाबा स्वतः निरक्षर होते पण समाजसुधारक आणि शिक्षण प्रसारक होते. ‘सद्‍गुरु गाडगे महाराज कॉलेज’ काढून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यांच्या ऋणविमोचनाचा अल्पसा प्रयत्न केला.

देशाच्या जलसंपत्तीबद्दल विचार...डॉ. आंबेडकर

देशाच्या जलसंपत्तीबद्दल विचार करताना त्यांचा विशेष भर जलविद्युतनिर्मितीवर होता. पुरेशी वीज आणि पाणी उपलब्ध करून दिल्याशिवाय देशाची औद्योगिक आणि आर्थिक प्रगती होणार नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी देशामध्ये दोन महत्त्वाच्या संस्था कार्यान्वित केल्या. त्या संस्था म्हणजे ‘सेंट्रल वॉटर कमिशन’ आणि ‘सेंट्रल इलेक्‍ट्रिकल ॲथॉरिटी’ त्यानंतर त्यांनी ‘सेंट्रल रिव्हर ॲथॉरिटी’ ही संस्थासुद्धा स्थापन केली. या नव्या संस्थांमधून देशाच्या पायाभूत गरजांचे प्रकल्प तयार करण्यासाठी त्यांनी फार महत्त्वाचं काम केलं. त्यातूनच ‘दामोदर खोरे प्राधीकरण’, ‘महानदी स्कीम’, ‘भाक्रा-नांगल धरण’ हे प्रचंड क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झाले. सध्या देशात ‘एनटीपीसी’, ‘नॅशनल ग्रीड’ यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांची उभारणी डॉ. आंबेडकरांनी केलेल्या ‘सेंट्रल इलेक्‍ट्रिकल ॲथॉरिटी’मधूनच आली. एक अर्थतज्ज्ञ म्हणून डॉ. आंबेडकरांनी संपूर्ण अर्थनीतीची अत्यंत कुशलतेनं मांडणी केलेली होती. स्वातंत्र्यपूर्वकाळात देशात काँग्रेससह इतरही राजकीय पक्ष काम करत होते. त्यामध्ये डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचाही (Independe

डॉ.आंबेडकरांना भारतीय कृषी व्यवस्थेची देखील चांगली जाण होती

डॉ.आंबेडकरांना भारतीय कृषी व्यवस्थेची देखील चांगली जाण होती. डॉ.आंबेडकरांना भारतीय कृषी व्यवस्थेची देखील चांगली जाण होती.   सामूहीक शेतीचे ते पुरस्कर्ते होते.   भारतासारख्या कृषिप्रधान देशात पाणी आणि वीज यांचा समानरीत्या पुरवठा झाला ,  तर भारत एक समृद्ध   देश होण्यास वेळ लागणार नाही असे त्यांचे मत होते.   पूर्वीच्या काळी खोती   पध्दत अस्तित्वात होती. या खोती पध्दतीमुळे शेतकरी वर्गावर खूप अन्याय होत असे. ती   एक प्रकारची आर्थिक शोषण करणारी व्यवस्थाच होती. ही खोती पध्दत नष्ट करणारे कायदे   डॉ.आंबेडकरांनी केले. ज्याप्रमाणे रेल्वेमार्गावर पूर्णपणे केंद्र शासनाची मालकी   असते ,  त्याप्रमाणे जलमार्गावरदेखील केंद्र शासनाचीच मालकी असावी असे मत त्यांनी   मांडले. पण हे मत कोणी फारसे विचारात घेतले नाही. त्यामुळे त्याचे आज काय परिणाम   झालेले    आहेत ते सर्वश्रुत आहे. आज भारतात जी नदीजोड प्रकल्पाविषयी चर्चा चालू आहे ,  त्या नदीजोड प्रकल्पाची एक योजनादेखील त्यांनी फार आधीच मांडली होती.  

डाॅ.बाबासाहब अम्बेडकर ने मनुस्मृति का दहन क्यो कीया

डाॅ.बाबासाहब अम्बेडकर ने मनुस्मृति का दहन क्यो कीया ओर मनुस्मृति में एसा क्या लिखा हुआ था ? अध्याय-१ [१] पुत्री, पत्नी, माता या कन्या, युवा, व्रुद्धा किसी भी स्वरुप में नारी स्वतंत्र नही होनी चाहिए। (मनुस्मृतिःअध्याय-९ श्लोक-२ से ६ तक) [२] पति पत्नी को छोड सकता हैं, सुद (गिरवी) पर रख सकता हैं, बेच सकता हैं, लेकिन स्त्री को इस प्रकार के अधिकार नही हैं। किसी भी स्थिती में, विवाह के बाद, पत्नी सदैव पत्नी ही रहती हैं। (मनुस्मृतिःअध्याय-९ श्लोक-४५) [३] संपति और मिल्कत के अधिकार और दावो के लिए, शूद्र की स्त्रिया भी 'दास' हैं, स्त्री को संपति रखने का अधिकार नही हैं, स्त्री की संपति का मालिक उसका पति, पूत्र या पिता हैं। (मनुस्मृतिःअध्याय-९ श्लोक-४१६) [४] ढोर, गंवार, शूद्र और नारी, ये सब ताडन के अधिकारी हैं, यानी नारी को ढोर की तरह मार सकते हैं। तुलसीदास पर भी इसका प्रभाव दिखने को मिलता हैं, वह लिखते हैं। 'ढोर,गवार और नारी, ताडन के अधिकारी' (मनुस्मृतिःअध्याय-८ श्लोक-२९) [५] असत्य जिस तरह अपवित्र हैं, उसी भांति स्त्रियां भी अपवित्र हैं, यानी पढने का, पढाने का, वेद-मंत

धर्म बुडाला तर बुडुद्यात.. आम्हाला पोहता येतं.

धर्म बुडाला तर बुडुद्यात.. आम्हाला पोहता येतं. . जो धर्म चिकित्सा करू देत नाही त्या धर्माचं पितळ उघडं आम्हाला करता येतं.. अन धर्म बुडाला तर बुडुद्यात.. आम्हाला पोहता येतं. स्ञीच्या स्पर्शाचा ज्या देवाला विटाळ होतो तो देवचं आमचा नाही हे ही आम्हाला नाकारता येतं.. अन धर्म बुडाला तर बुडुद्यात.. आम्हाला पोहता येतं.. वर्णवादी व्यवस्थेचा हा डौलारा किती का मजबूत असेना.. कारण त्याच्यावर ही समतेचा नांगर आम्हाला फिरवता येतं.. अन धर्म बुडाला तर बुडुद्यात.. आम्हाला पोहता येतं. मंदिरातला देव सोन्याने नटला तरी काय फरक जिथे शेतक-याचं सारं पिकच ओसं पडलय ... त्याच्यासाठी ही आम्हाला लढता येतं..  अन धर्म बुडाला तर बुडुद्यात.. आम्हाला पोहता येतं.. वेद, मनस्मृती, पुराण काय घेऊन बसलात रावं. इथे जिवंत माणसं पेटत असतील तर ते धर्मग्रंथही आम्हाला लाथाडता येतं.. अन धर्म बुडाला तर बुडुद्यात.. आम्हाला पोहता येतं.. कधी इस्लाम खतरे मे तर कधी हिंदू खतरे मे.. धर्माच्या दंगली घडवणा-यांना ही आम्हाला ठिकाण्यावर आणता येतं.. अन धर्म बुडाला तर बुडुद्यात.. आम्हाला पोहता येतं.. महापुरुषांना त्यांच्या जातीत बंद

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.

दि. २५ डिसेंबर १९२७ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे सहकारी 'सहस्रबुध्दे' यांच्या हातुन विषमतावादी, जातीवादी, कर्मकांडवादी, वर्णवादी, व्यवस्थेला धरून चालणारी "मनुस्म्रूती" चे "२५/१२/१९२७" साली बाबासाहेबांनी महाड येथे मनुस्मुर्तीचे दहन केले आणि बहूजनांना जातीवादी समाजरचनेतून मुक्त केले. काही जणांना असा प्रश्न पडत असेल की, "डाॅ. बाबासाहेब आंबेडकर" यांनी "मनुस्मृती" रायगडच्या पायथ्याशीच "महाड" या ठिकाणीच का दहन केली..? देशात इतर ठिकाणी सुध्दा करता आली असती..? पण रायगडच्याच पायथ्याशीच दहन का केली..?? कारण; विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे "तथागत गौतम बुध्दांना, संत कबीरांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, महात्मा फुलेंना गुरू मानायचे." छञपती शिवाजी महाराजांना शुद्र आहेत असं म्हणुन "राज्यअभिषेकाला" ब्राम्हणांनी विरोध केला होता. रायगडावर छ. शिवरायांची समाधी आहे आणि महाड हे गाव रायगडच्या पायथ्याशी आहे. म्हणजेच छ. शिवरायांच्या पायाशी मनुस्मृती जाळून ब्राम्हणांनी केलेल्या छ. शिवरायांच्या अपमानाचा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या पूर्वजांचा गौरवांकित इतिहास सांगून आपल्या लोकांच्या शुरतेला जागे करायचे आणि त्यांच्या हिंमतीला उर्जा द्यायचे....

Image
१ जानेवारी .. अर्थात वर्षाची सुरुवात ! . नागवंशियांच्या पराक्रमाने,  वीरतेने नववर्ष सुरु होते.  भीमा - कोरेगाव चा  संग्राम याची साक्ष आहे . नागांच्या अतुलनीय शौर्याने महा-अरी च्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या पेशव्यांचे राज्य धुळीस मिळविले. केवळ ५०० महार सैनिकांनी ३० हजार पेशव्यांच्या सैन्यास पराजित केले. या युद्धात आवश्यकतेपेक्षा जास्त दारुगोळा खर्ची घातला म्हणून ब्रिटीश अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात शेरे लिहिले . काय कारण असावे...? एका गोळीने शत्रू मेला  तरी त्याचे धूड गोळ्यांनी छलनी करण्याचे कृत्य महार सैनिकांनी केले ...शेकडो वर्षाचा हा असंतोष , कंबरेला लावलेल्या बोराट्याच्या  झाडूची जखम आणि गळ्यातील मडक्यांचा भार  क्रोधाग्नी बनून बंदुकीच्या फैरीतून झडला....एका पराक्रमी वंशाचा हा अपमान ज्वालामुखी बनून बाहेर आला ...नाग हे आर्यांचे कट्टर शत्रू होते . आर्यांशी लढे देताना ते परागंदा झालेत . गौतम बुद्धांच्या समतावादी धम्मामुळे जे सामाजिक बदल घडले त्यामुळे पुनःश्च नाग वंशीय लोक राजे झालेत. या नागांनीच बुद्धाच्या तत्त्वांचा प्रचार प्रसार केला.....शिशुनाग ते बृहद्रथ असा हा प्रवास आहे ...प