Posts

Showing posts from February, 2016

भक्ति सोडा. अनुयायी बना .त्याच्या विचारांचा प्रसार करा… बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर घेवु नका डोक्यात घ्या

Image
प्रसिध्द विचारवंत कार्ल मार्क्स च्या अंतीम विधी ला फक्त 14 लोक होते.ते कुणीच रडत किंवा आक्रोश करत नव्हते. मात्र डाॅ बाबासहेब यांच्या अंतिम विधीला 6लाखा च्या वर लोक होते.सर्व रडत व आक्रोश करत होते. यात फरक असा होता की त्या 14 लोकांनी सर्व जगभर मार्क्स वाद स्थापन करण्याची शपथ घेतली व त्या प्रमाणे मार्क्सवाद स्थापन झाला. मात्र हे 6लाख लोक घरी जाऊन आपआपल्या संसारात रममाण झाले.आजही देशभर बाबासाहेबांचे विचार प्रस्थापीत नाही ??? याचे मुख्य कारण ते 14 लोक अनुयायी होते व हे 6 लाख लोक भक्त होते. भक्ति सोडा … अनुयायी बना . त्याच्या विचारांचा प्रसार करा… सर्व भीमसैनिकानी बाबासाहेब हे सर्व जाती चे होते त्यांचे ते विचार कार्य सर्व समजा पर्यंत ,घरा घरा पर्यंत,गांव गांव पर्यंत पाहोचना चे काम करा ,तरच सोतला एक भीमसैनिक समजा बाबासाहेब  आंबेडकर यांना डोक्यावर घेवु नका डोक्यात घ्या 🙏

जय भारत हम इस देश के क्या नागरिक है.?

Image
जय भारत हम इस देश के कैसे नागरिक है. http://realgodofindia.blogspot.in/     हम इस देश के जो हमारी एक पहचान है वह भारतीय कैसे है हम लोग  कैसे बोल सकते हैं कि मैं एक  भारतीय हूं हम जिसको  भी बोलने से पहले जय श्री राम नमस्ते आदाब, जय भीम ,हरी ओम इस  सभी चीजो का  पहले उपयोग करते हैं लेकिन हमने अभी किसी को यह बोला है सुबह उठने से पहले जय भारत बोला है नहीं हम जय भारत क्यों नहीं  कहते हैं  जिस रास्ते से हम लाखो   लोग चलते हैं जाते हैं उसी रास्ते से हजारों लोग उस में कहीं अपंग छोटे  बच्चे सीनियर लोग भीख मांगते समय  दिखाई देंगे आपको  हम जिस रास्ते से जाते हैं वहां पर जिस बच्चे को स्कूल जाना चाहिए था वह बच्चे भीख मांगते समय दिखाई देते हैं कभी हमने उनके  बारे में यह सोचा है कि यह भी एक भारतीय नागरिक है इनके लिए हमें कुछ करना चाहिए या 60 लोग वहां  पर जमा होकर उसको  कभी पाठशाला में लेकर गए हैं.  तो हम बोलो कैसे भारतीय हैं?  हमारे सामने कोई बूढ़ा आदमी ऑटो  के लिए खड़ा है हम  ही है क्या कभी हमने उसको बोला है बाबा

डॉ बाबासाहेब आंबेडकर इन्होंने जो सपना देखा था एक दिन मेरा समाज पड़ेगा लिखेगा?

Image
डॉ बाबासाहेब आंबेडकर इन्होंने जो सपना देखा था एक दिन मेरा समाज पड़ेगा लिखेगा और यही पढ़े लिखे लोग आगे जाकर मेरे समाज को अच्छा सही रास्ता दिखाएंगे और इनको गलत चीजों में जो भटक रहे हैं उनको सही रास्ता दिखाएंगे मेरा यह पढ़ा-लिखा समाज एक दिन अपने हक के लिए जरूर लड़ेगा और सभी लोगों को एक साथ लेकर आगे जाएगा लेकीन कुछ लोगोने बाबासाहेब आंबेडकर को धोका दिया पड लिखकर देश छोड़कर चले गए ,गदार हो गए     कुछ  लोग तो बाबासाहेब आंबेडकर का नाम लेके राजनीती कर कर के ना घर के  ना घाट के हो गए हमारे समाज को ब्राहमण वादी को बेच दिए ,खुद पैसे के लालच से गिरवी हो गए ,जो बाबासाहेब आंबेडकर ने  दिन रात  मेहनत करके समाज को एक किये थे वो समाज को इन्होने अपने खुद के हित के लिए बाट दिया , 500 सालो से जिन्होंने  इनको पानी को छूने का हक्क नहीं दिया था  आज उसीकी गुलाम हो बैठे 2016 आज 140 साल बाद बाबासाहेब आंबेडकर का सपना पूरा करने के लिए ,अपने समाज के  हक्क के लिए लड़ने के लिए ,किसी के नीछे पैसे के लिए गुलामी नहीं करने वाले ,अपने समाज को सही रास्ता दिखने वाले ,ब्राहमणवाद खत्म करने वाले, पुरे समाज को समान अधिकार दिलाने

महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी रंजक माहिती. महाराजांच्‍या कन्‍येकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष

Image
महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी रंजक माहिती. महाराजांच्‍या कन्‍येकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते, हे सर्वश्रुत आहे; परंतु महाराजांना सखुबाई, राणूबाई, अंबिका, दीपा, राजकुंवरबाई आणि कमळाबाई या सहा कन्‍याही होत्‍या याची फारशी माहिती कुणाला नाही. इतिहासकारांचेही महाराजांच्‍या कन्‍येकडे दुर्लक्ष झाल्‍याचे पाहायला मिळते. सखुबाईंचा कुणासोबत झाला विवाह ? - छत्रपती शिवाजी महाराजांची थोरल्‍या कन्या सखुबाई यांचा महादजी नाईक-निंबाळकर यांच्‍यासोबत 1655 मध्‍ये विवाह झाला होता. - त्यावेळी महादजी हे फलटणचे सरदार होते. - शिवाजींच्‍या पत्‍नी सईबाई या महादजी यांच्‍या आत्‍त्‍या होत्‍या. - फलटण हे गाव आदिलशाहीच्या राज्यात महत्त्वाचे समजले जात असल्‍याने महादजी यांना आदिलशाईतील मान होता. पतीच्‍या मृत्‍यूनंतर सखुबाई गेल्‍या सती - महादजी निंबाळकर यांना आदिलशाहने बादरा चारधारा येथे ठाणेदारी दिली होती. शिवाय त्‍यांना चार हजार जात व तीन

दुस-या व्यक्तिच्या जिवावर समाज परिवर्तनाची स्वप्ने पाहू नका

Image
दुस-या व्यक्तिच्या जिवावर समाज परिवर्तनाची स्वप्ने पाहू नका, कारण कोणी एकटा माणूस समाजात परिवर्तन करणार नाही समाजपरिवर्तनाच्या कार्यात प्रत्येकाने सहभाग घेतला पाहिजे... विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेङकर. http://realgodofindia.blogspot. com /

माझा विचार वाचणारे मला बोलत आहेत अमोल हल्ली जास्तच अति पणा करत आहे,बोलत आहे मित्रानो मला सांगा मी अस काय चुकीचे बोलतो कि यांना टोचत आहे मी बोललो ज्या तुमच्या ३३ कोटी देवाने जे काही भारत देशा साठी केले नाही ते फक्त माझ्या एका बाबानि ,बाबासाहेबांनी केले आहे. सांगा मला यात काय मी वाईट ,चुकीचे बोललो का?

Image
realgodofindia.blogspot.in/on माझा विचार  वाचणारे मला बोलत आहेत अमोल हल्ली जास्तच   अति पणा करत  आहे,बोलत आहे         मित्रानो मला सांगा मी अस काय चुकीचे बोलतो कि यांना टोचत आहे  मी बोललो  ज्या तुमच्या ३३ कोटी देवाने जे काही भारत देशा साठी  केले  नाही ते फक्त माझ्या एका बाबानि ,बाबासाहेबांनी केले आहे. सांगा मला यात काय मी वाईट ,चुकीचे बोललो का?        एक बाई ची कट्टर हिंदू वादी मला  बोलते अमोल तू हल्ली  खूपच काही पण फालतू लिहित आहेस ,बोलत आहेस हे खूप चुकीचे करत आहेस  बाई ना मी उत्तर दिले बाई आज जे तुम्ही मला बोलत आहेत ,बोलण्याचा तुमचा अधिकार जो गाजवत आहेत ते फक्त सावित्री बाई फुले ,बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे  तुम्हला मिळाले आहे       सांगा मला यात काय मी वाईट ,चुकीचे बोललो का? एक आपले मुंबई कर कट्टर हिंदू वादी मला बोलत काय  राव  काय चालेय थोडे सावध राहा काही पण नका करू आम्ही  साहेबांची माणसे  आहेत  त्याला सांगितले काय साहेब इतकी वर्ष तुमचे साहेब कधी सांगितले होते का महाराजांची समाधी चा शोध कोणी लावला व पहिली शिव जयंती कोणी साजरी केली , खरे तर सत्य शोधक महत्मा जोतीराव फ

आजी माझी सांगत आली जर लाखो ,करोडो लोकांचे भले करणाऱ्या शेतकर्यला जो पावत नाही तो तुला या १० रुपयाच्या प्रसादांनी काय पावणार

Image
आजी माझी सांगत आली बाळ देव आहे कुठे मला पण माहित नाही    मी माझ्या वयाच्या  गेल्या ८० वर्षा पासून बगत आली आहे तो मला कुठे नाही दिसला, मला माज्या आई ने पण सांगितले होते त्यांना पण कधी नाही दिसला                कारण जे देवांना फुले,नारळ ,महाप्रसाद विकणारे वर्षानो वर्षे तेच करत आहेत त्यांना कधी नाही पावला तर तू १० रुपयाचा प्रसाद देवाला देऊन तुला काय पावणार आहे का लाखो भिकारी देवळा ,मस्जिद जवळ बसून बसून आविश्यभर देव देव करतच   आले त्यांना कधी नाही दिसला तुम्हाला काय पावणार               आजी माजी सांगत होते मी फक्त गेली ८० वर्ष एकच ऐकत आले आहे देव फक्त त्यांनाच पावतो जो माणूस ब्राह्मणान दान देतो,दुसर्यांच्या भल्याचा विचार करतो  मग शेतकरी  वर अशी का वेळ येते कि तो  फाशी घेतो ,जर लाखो ,करोडो लोकांचे भले करणाऱ्या शेतकर्यला जो पावत नाही तो तुला या १० रुपयाच्या प्रसादांनी काय पावणार       आजी माजी सांगते आपल्याला एकच देव सापडला तो मंजे भीमराव आंबेडकर त्यांनी कधी कोणा मध्ये मत भेद नाही केला तो सर्वांचा सारखा होता त्यांनी सर्व धर्मा साठी एकच कायदा केला. त्यांना हमी कधी प्रसाद नाही दिला न