Skip to main content

माझा विचार वाचणारे मला बोलत आहेत अमोल हल्ली जास्तच अति पणा करत आहे,बोलत आहे मित्रानो मला सांगा मी अस काय चुकीचे बोलतो कि यांना टोचत आहे मी बोललो ज्या तुमच्या ३३ कोटी देवाने जे काही भारत देशा साठी केले नाही ते फक्त माझ्या एका बाबानि ,बाबासाहेबांनी केले आहे. सांगा मला यात काय मी वाईट ,चुकीचे बोललो का?

realgodofindia.blogspot.in/on
माझा विचार  वाचणारे मला बोलत आहेत अमोल हल्ली जास्तच   अति पणा करत 
आहे,बोलत आहे 
       मित्रानो मला सांगा मी अस काय चुकीचे बोलतो कि यांना टोचत आहे 
मी बोललो  ज्या तुमच्या ३३ कोटी देवाने जे काही भारत देशा साठी  केले  नाही ते फक्त माझ्या एका बाबानि ,बाबासाहेबांनी केले आहे. सांगा मला यात काय मी वाईट ,चुकीचे बोललो का?
       एक बाई ची कट्टर हिंदू वादी मला  बोलते अमोल तू हल्ली  खूपच काही पण फालतू लिहित आहेस ,बोलत आहेस हे खूप चुकीचे करत आहेस 
बाई ना मी उत्तर दिले बाई आज जे तुम्ही मला बोलत आहेत ,बोलण्याचा तुमचा अधिकार जो गाजवत आहेत ते फक्त सावित्री बाई फुले ,बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे  तुम्हला मिळाले आहे 
     सांगा मला यात काय मी वाईट ,चुकीचे बोललो का?
एक आपले मुंबई कर कट्टर हिंदू वादी मला बोलत काय  राव  काय चालेय थोडे सावध राहा काही पण नका करू आम्ही  साहेबांची माणसे  आहेत 
त्याला सांगितले काय साहेब इतकी वर्ष तुमचे साहेब कधी सांगितले होते का महाराजांची समाधी चा शोध कोणी लावला व पहिली शिव जयंती कोणी साजरी केली ,
खरे तर सत्य शोधक महत्मा जोतीराव फुले हे आहेत 
                     सांगा मला यात काय मी वाईट ,चुकीचे बोललो का? 
ज्या  दिवशी अमच्या सर्व  महापुरुषाचे विचार  भारता मध्ये घरा ,घरा मध्ये पोहचणार  नाहीत तो पर्यंत 
खरा भारत देश जाती वादी मधून मुक्त होणार नाही  

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

महार कोण होते?  वेशीबाहेर राहून गावाचं रक्षण करणारा, शेती, गावांच्या सीमा सांगणारा, व्यापार्यांना संरक्षण पुरवणारा, शेतसारा आणि राज्याचा खजिना नियोजित ठिकाणी सुरक्षित पोहोचवणारा, असा समाजाचा रक्षक म्हणजे महार समाज. पण कामाच्या स्वरूपामुळं त्यांना वेशीबाहेरच ठेवण्यात आलं… महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हणजे काय हे समजावून घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे ते असेः 1. महार समाजाचे वास्तव्य गावकुसाबाहेर होते. 2. महार समाज ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हे तर जबाबदारी होती. चोर नाही सापडला तर चोरीची भरपाई महारांनाच द्यावी लागत असे. 3. चोरांचा माग काढणे, गावात येणार्या जाणार्यांची नोंद ठेवणे, संशयितांना वेशीवरच अडवून ठेवणे हे त्यांचे कार्य होते. 4. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे. 5. महारांची स्वतंत्र चावडी असे आणि तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता. 6. व्यापारी जेंव्हा आपले तांडे घेवून निघत तेंव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त असत...

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.

दि. २५ डिसेंबर १९२७ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे सहकारी 'सहस्रबुध्दे' यांच्या हातुन विषमतावादी, जातीवादी, कर्मकांडवादी, वर्णवादी, व्यवस्थेला धरून चालणारी "मनुस्म्रूती" चे "२५/१२/१९२७" साली बाबासाहेबांनी महाड येथे मनुस्मुर्तीचे दहन केले आणि बहूजनांना जातीवादी समाजरचनेतून मुक्त केले. काही जणांना असा प्रश्न पडत असेल की, "डाॅ. बाबासाहेब आंबेडकर" यांनी "मनुस्मृती" रायगडच्या पायथ्याशीच "महाड" या ठिकाणीच का दहन केली..? देशात इतर ठिकाणी सुध्दा करता आली असती..? पण रायगडच्याच पायथ्याशीच दहन का केली..?? कारण; विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे "तथागत गौतम बुध्दांना, संत कबीरांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, महात्मा फुलेंना गुरू मानायचे." छञपती शिवाजी महाराजांना शुद्र आहेत असं म्हणुन "राज्यअभिषेकाला" ब्राम्हणांनी विरोध केला होता. रायगडावर छ. शिवरायांची समाधी आहे आणि महाड हे गाव रायगडच्या पायथ्याशी आहे. म्हणजेच छ. शिवरायांच्या पायाशी मनुस्मृती जाळून ब्राम्हणांनी केलेल्या छ. शिवरायांच्या अपमानाचा ...

महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी रंजक माहिती. महाराजांच्‍या कन्‍येकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष

महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी रंजक माहिती. महाराजांच्‍या कन्‍येकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते, हे सर्वश्रुत आहे; परंतु महाराजांना सखुबाई, राणूबाई, अंबिका, दीपा, राजकुंवरबाई आणि कमळाबाई या सहा कन्‍याही होत्‍या याची फारशी माहिती कुणाला नाही. इतिहासकारांचेही महाराजांच्‍या कन्‍येकडे दुर्लक्ष झाल्‍याचे पाहायला मिळते. सखुबाईंचा कुणासोबत झाला विवाह ? - छत्रपती शिवाजी महाराजांची थोरल्‍या कन्या सखुबाई यांचा महादजी नाईक-निंबाळकर यांच्‍यासोबत 1655 मध्‍ये विवाह झाला होता. - त्यावेळी महादजी हे फलटणचे सरदार होते. - शिवाजींच्‍या पत्‍नी सईबाई या महादजी यांच्‍या आत्‍त्‍या होत्‍या. - फलटण हे गाव आदिलशाहीच्या राज्यात महत्त्वाचे समजले जात असल्‍याने महादजी यांना आदिलशाईतील मान होता. पतीच्‍या मृत्‍यूनंतर सखुबाई गेल्‍या सती - महादजी निंबाळकर यांना आदिलशाहने बादरा चारधारा येथे ठाणेदारी दिली होती. शिवाय त्‍यांना चार हजार जात व तीन ...