माझा विचार वाचणारे मला बोलत आहेत अमोल हल्ली जास्तच अति पणा करत आहे,बोलत आहे मित्रानो मला सांगा मी अस काय चुकीचे बोलतो कि यांना टोचत आहे मी बोललो ज्या तुमच्या ३३ कोटी देवाने जे काही भारत देशा साठी केले नाही ते फक्त माझ्या एका बाबानि ,बाबासाहेबांनी केले आहे. सांगा मला यात काय मी वाईट ,चुकीचे बोललो का?

realgodofindia.blogspot.in/on
माझा विचार  वाचणारे मला बोलत आहेत अमोल हल्ली जास्तच   अति पणा करत 
आहे,बोलत आहे 
       मित्रानो मला सांगा मी अस काय चुकीचे बोलतो कि यांना टोचत आहे 
मी बोललो  ज्या तुमच्या ३३ कोटी देवाने जे काही भारत देशा साठी  केले  नाही ते फक्त माझ्या एका बाबानि ,बाबासाहेबांनी केले आहे. सांगा मला यात काय मी वाईट ,चुकीचे बोललो का?
       एक बाई ची कट्टर हिंदू वादी मला  बोलते अमोल तू हल्ली  खूपच काही पण फालतू लिहित आहेस ,बोलत आहेस हे खूप चुकीचे करत आहेस 
बाई ना मी उत्तर दिले बाई आज जे तुम्ही मला बोलत आहेत ,बोलण्याचा तुमचा अधिकार जो गाजवत आहेत ते फक्त सावित्री बाई फुले ,बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे  तुम्हला मिळाले आहे 
     सांगा मला यात काय मी वाईट ,चुकीचे बोललो का?
एक आपले मुंबई कर कट्टर हिंदू वादी मला बोलत काय  राव  काय चालेय थोडे सावध राहा काही पण नका करू आम्ही  साहेबांची माणसे  आहेत 
त्याला सांगितले काय साहेब इतकी वर्ष तुमचे साहेब कधी सांगितले होते का महाराजांची समाधी चा शोध कोणी लावला व पहिली शिव जयंती कोणी साजरी केली ,
खरे तर सत्य शोधक महत्मा जोतीराव फुले हे आहेत 
                     सांगा मला यात काय मी वाईट ,चुकीचे बोललो का? 
ज्या  दिवशी अमच्या सर्व  महापुरुषाचे विचार  भारता मध्ये घरा ,घरा मध्ये पोहचणार  नाहीत तो पर्यंत 
खरा भारत देश जाती वादी मधून मुक्त होणार नाही  

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.

महार, मांग किंवा चांभार स्पृश्यांसाठी शाळा नव्हत्या म्हणून बाबा साहेबांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली