Skip to main content

Posts

संकल्पना एक गाव एक विहार निर्माण करने

आम्ही एक अभियान पूर्वक कार्य करात आहोत  की आपले जे जे बुद्ध विहार आहेत विशेष करुण गांव खेड्या कडेच आशा ठिकाणी एक गाव एक विहार निर्माण करने आशी संकल्पना आहे . तसेच जे बुद्धविहार आहेत त्या विहारात वाचनालय , संगणक प्रशिक्षण आणि समाज उपयोगो बरीच कामे सुरु करण्यात होने आवश्यक आहे तर या कार्या ला सुरवात करण्या साठी आपण दर माह 100 रुपये जागरूक उपसकां कडून जमा करणार आहोत जेने करुण आपल्याला दुसऱ्या कोनकडून ही मदतिसाठी हात पसर्वन्याची गरज पडणार नाही आणि आपल्या छोट्याशा मदतिमुळे खुप चांगली कामे होउ शकतात  म्हणून आपण ही या सम्मेक कार्यात सामिल व्हावे ,व आपल्या जागरूक मित्रांना सम्मेक कार्यात सामिल करा अता पर्यन्त आपल्या या कर्या साठी मनःपूर्वक 30,40 मुले कार्य करत आहेत 1) विहारा मध्ये वाचनालय 2) विहारा मध्ये संगणक सुविधा गावातील सर्व मुला साठी  3) खुपच गरीब मुलाना राहण्याची सोय, व् शिक्षण। 4) लहान मुला मूली ना बुद्ध कालीन मार्शल आर्ट्स ची महती करुण देने ...

जो पूरा जगत भारत देश को बाबासाहेब आंबेडकर की भूमि मानता है वाही देश बाबासाहेब आंबेडकर को एक वर्ग का कैसे मन सकता

भारत रत्न,विश्व रत्न ,कामगार नेता ,पुरे भारत देश के महिला वर्ग के विधाता ,देश के  क़ायदा  व्यवस्था  के निर्माता ,रिज़र्व बैंक ऑफ़ इंडिया के निर्माता , किसानों के देवता ,सबको सामान अधिकार देने के लिए मतदान देना का अधिकार देने वाले युगपुरुष  फिर ये कैसे किसी  एक वर्ग के नेता हो सकते है          जो पूरा जगत भारत देश को बाबासाहेब आंबेडकर की भूमि मानता है वाही देश बाबासाहेब आंबेडकर  को एक वर्ग का कैसे मन सकता है  जय बाबासाहेब आंबेडकर,जय भारत                                        https://realgodofindia.blogspot.in/

जो 33 कोटी देवों ने नहीं दिया वो सिर्फ बाबासाहेब ने दिया क्या आज हमारी माता, बहन ये बात जानती ह

जरूर पढे 🙏🙏👏🏻 भारतीय स्त्रियों के आधुनिक उद्धारक...***************************बाबासाहेब डा. अंबेडकर ने हमारे संविधान में भारतीय महिलाओं के हजारो वर्षो की पुरूष प्रधान समाज के शोषण एवं गुलामी ...

गौतम बुद्ध की शिक्षा

गौतम बुद्ध की शिक्षा --भक्ति का पात्र एक  बार  एक  गाँव  का  मुखिया    भगवान बुध्द     के  पास  आया  ।और पुछाकी  क्या  आप  सभी  जीवों  के  प्रति  करुना  भाव  रखते   हैं  ?   भगवान बुध्द   ने  स्वीकार  किया । मुखिया  -- तो  क्या आपकी  शिक्षाएं  सभी  लोग  ग्रहण कर  पाते  हैं   ?  बुद्ध  ने  समझाया    की  यदि  किसी  किसान  के  पास  तीन तरह के खेत  हैं, एक खेत  की  मिटटी  बहुत  उप्जाऊ  है  । दुसरे   खेत  की  मिटटी  सामान्य  है तीसरे  खेत की  मिटटी  रेतीली है उसमें कुछ नहीं उग सकता  या  अधिक  कुछ  नहीं पैदा  हो  सकता ।   अब  किसान खेत में  बीज बोये  तो  आपके ख्याल से  किस  खेत  में...

विश्व रत्न बाबासाहेब अम्बेडकर यांचे भारत देशा साठी कार्य

भारतीयांनो! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी व बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केले हे बोलणारे जे आहेत त्यांच्यासाठी, बाबासाहेबांनी देशासाठी केलेल्या विशाल कार्यापैकी काही महत्वाचे मुद्दे: १.भारत देशाची ३९५ कलम, ८ परिशिष्ट व २२ भागाची राज्यघटना लिहून जगातील संसदिय लोकशाहीचे पुनरुज्जीवन केले २.राज्यघटनेने सर्वांना मुलभूत हक्क, अधिकार दिले. तसेच कर्तव्य सुद्धा नमूद केले. याबरोबरच डायरेक्तीव प्रिन्सिपल देवून सरकारच्या जबाबदाऱ्यांची तरतूद केली. ३.राज्यघटनेमुळे सामाजिक व भौगोलिक दृष्ट्या भिन्न असलेल्या देशाला एक केले ४.भारताच्या प्रत्येक नागरीकाला मतदानाचा अधिकार दिला. ५.प्रौढ मतदानाचा (२१ वर्षांवरील) प्रत्येक नागरिकाला अधिकार देवून जगातील प्रथमच प्रयोग केला ६.भारतात प्रथम अर्थशास्त्राचा पाया रचला. रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया रचला.  ७.संविधान लिहून स्त्रीयांना शिक्षणाचा अधिकार दिला. स्त्रीयांना नोकरी करण्याचा अधिकार दिला. अन्यथा देशातील महिला आजही चूल आणि मुल सांभाळत बसल्या असत्या. ८.स्त्रीयांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळवून दिले. त्यांच्या ह...

महार कोण होते?

महार कोण होते?  वेशीबाहेर राहून गावाचं रक्षण करणारा, शेती, गावांच्या सीमा सांगणारा, व्यापार्यांना संरक्षण पुरवणारा, शेतसारा आणि राज्याचा खजिना नियोजित ठिकाणी सुरक्षित पोहोचवणारा, असा समाजाचा रक्षक म्हणजे महार समाज. पण कामाच्या स्वरूपामुळं त्यांना वेशीबाहेरच ठेवण्यात आलं… महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हणजे काय हे समजावून घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे ते असेः 1. महार समाजाचे वास्तव्य गावकुसाबाहेर होते. 2. महार समाज ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हे तर जबाबदारी होती. चोर नाही सापडला तर चोरीची भरपाई महारांनाच द्यावी लागत असे. 3. चोरांचा माग काढणे, गावात येणार्या जाणार्यांची नोंद ठेवणे, संशयितांना वेशीवरच अडवून ठेवणे हे त्यांचे कार्य होते. 4. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे. 5. महारांची स्वतंत्र चावडी असे आणि तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता. 6. व्यापारी जेंव्हा आपले तांडे घेवून निघत तेंव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त असत...

जागते भी रहो' जगाते भी रहो | | तभी तुमको तुम्हारे हक , अधिकार व समाज मे संम्मान मिलेगा !

| जागते भी रहो' जगाते भी रहो | | तभी तुमको तुम्हारे हक , अधिकार व समाज मे संम्मान मिलेगा ! डॉ . बाबासाहेब आंबेडकर   हमारे "आदर्श" बदलते है तो,हमारे "विचार" बदलते है । "विचार" बदलते है तो,"...