बाबा साहेब आंबेडकर हे फक्त महाराचे नसून ते सर्व भारतीये समाजा चे होते हे कश्यावरून जर तुम्हाला वाठत आशेल तर हा लेख नाकी वाचा

 आता परेंत हमच्या राजकीय नेत्यांनी बाबा साहेबांनी जी ओळख दिली आहे ती आता नाहीशी झाली पाहिजे ,कृपया करून बाबा साहेबांचे विचार आता सर्व समजा परेंत पाहोचले पाहिजे आणखी कुणा कडे जास्त माहिती आशेल तर नक्की शेर करा 
बाबा    साहेब आंबेडकर हे फक्त महाराचे नसून ते सर्व  भारतीये समाजा चे होते 
हे कश्यावरून जर तुम्हाला वाठत  आशेल तर हा लेख नाकी वाचा 

१) भारतीये संविधान हा सर्व  भारतीये  नागरीका साठी समान आहे 
२)ते कामगार मंत्री असताना त्यांनी जो कामगारा साठी कायदा बनवला आहे तो सर्व भारतीये  साठी समान आहे त्या मुळे आज सर्वांचे वडील  ८ तास  काम करत आहेत ,आपल्या वाडीला साठी पिफ ,कामगारा साठी दवाखाना सुविधा मिळाली पाहिजे म्हणून त्यांना कायदा बनवला 
३ महिला साठी ती कोणत्या पण धर्माची असो बालसंगोपनासाठी  सुटी घेऊ शकतात
 ४) २७ सप्टेंबर १९५१ साली स्वतंत्र भारताच्या नेहरूंच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळातून महिलांच्या हक्कांसाठी असलेले "हिंदू कोड बिल" पास न झाल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री पदावर लाथ मारली आणि राजीनामा दिला होता !!  डॉ. आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांवर अनेक उपकार करून ठेवले आहेत. आज सुद्धा प्रसारमाध्यमे आणि स्त्रीवादी लेखक / लेखिका सोयीस्कररीत्या बाबासाहेबांच्या या एकहाती लढया बद्दल लिहित नाहीत.
ब्राह्मणी साहित्यात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला आहे तसेच सती ची चाल , बाल विवाह आणि विधवा विवाह सारख्या प्रथा अतिशय चलाखीने बनउन स्त्रियांना संपत्ती मधून हद्दपार केले होते या सर्व मधून मुक्त केले आहे 
५)भाक्रा नांगर धरण, हिराकुड प्रकल्प पुर्ण करणारे बाबासाहेब ......
कोसी नदीवर धरण बांधा.
बिहार मधे कधी पुर येणार नाही .
हे कळकळून सांगणारे बाबासाहेब …. 
६) मला कायदेमंञीपद नको
कृषी मंत्री व्हायचे
आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून शेतकऱ्यांच राज्य आणायचय अशी तळमळ असणारे
शेतकऱ्यांचा राजा बाबासाहेब ...
कोकणात खोतीच आंदोलन करणारे बाबासाहेब ….............http://realgodofindia.blogspot.in/
७)   कोळश्याची विज देशाला परवडणार नाही. जल विद्युत प्रकल्प राबवा. सौरउर्जेचा वापर करा हे सांगणारे बाबासाहेब 
८)   बाबा साहेब नसते तर आज भारत देश पाकिस्तान ,अफगाणिस्तान  पेक्षा पण वाईट झाला असता 
आज ची स्त्री घराबाहेर निगाली नसती 
कामगार
शेतकरी
महिला
तरूण
बालक
या सर्वांचे बाबासाहेब ....
माझ्या हिंदूंनो
बाबासाहेब समजून घ्या.
कुणी बाबासाहेबांच्या नावाने जातीयवाद
धर्म वाद करत असेल
या गोष्टींना बळी पडू नका.
आपण सर्व भारतीय आहोत
एकमेकांचे भाऊ आहोत.
भावाप्रमाणे राहू.
जाती पाती सोडून
भारत मातेसाठी एक होऊ.
AMOL BHALERAO ..http://realgodofindia.blogspot.in/

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.

महार, मांग किंवा चांभार स्पृश्यांसाठी शाळा नव्हत्या म्हणून बाबा साहेबांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली