रोज पोलीस कार्यालय ,कोर्ट कचरी,मध्ये रोजच न विसरता जसे तुम्ही देवांची पुज्य करता न विसरता तसच बाबासाहेब आम्बेडकर यांना अभिवादन केलेच पाहीजे

भारता मध्ये  देवाची पुज्य का केली जाते तर देवानी  मानवाला बनवले आहे म्हणून http://realgodofindia.blogspot.in/

 मग मला सांगा आपल्या देशाचा कायदा बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केले आहे म्हणून आपण सर्व  भारतीय  नागरिक  सुरक्षित  आहोत ना  मग सर्वांनी बाबासाहेबांना न  विसरता सकाळी  रोज वंदन केले पाहिजे ना  राव यात का तुमचा जादिवाद येतो?http://realgodofindia.blogspot.in/

२६­ जानेवारी हा भारताचा "प्रजासत्ताक दिन" आहे. तो राष्ट्रीय सन आहे. त्याबाबत प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. म्हणूनच भारतातील प्रत्येक वाडी - वस्ती, गाव, विभाग, मोहल्ला, तालुका, जिल्हा, शहर, राज्य, आणि राष्ट्रात सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा­ केला जातो. ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते.
२६ जानेवारी १९५० रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला. म्हणजे काय झाले? तर त्या दिवसापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या व भारत देशाला अर्पण केलेल्या संविधानानुसार देशाचा राज्यकारभार सुरु झाला­. म्हणजेच संविधानाची अमलबजावणी "२६ जानेवारी" पासून सुरु झाली. त्यालाच "प्रजासत्ताक दिन" असे म्हणतात. मग हा दिन कोणामुळे सुरु झाला? भारतीय संविधानामुळे, भारतीय­­ संविधान कोणामुळे निर्माण झाले? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच निर्माण झाले. मग, ज्यांनी संविधान लिहिले त्यांचे स्मरण प्रजासत्ताक दिनी या देशाला झालेच पाहिजे. त्यांना संपूर्ण देशाने वंदन आणि अभिवादन केलेच पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही. प्रजासत्ताक दिनी जो संविधानाला मान, तोच मान संविधान निर्मात्या­ला, जन्मदात्याला, घटनेच्या शिल्पकाराला दिलाच पाहिजे. म्हणून भारतातील प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक राजकीय पक्षांनी व नेत्यांनी, प्रत्येक संस्था-संघटनांनी, शाळा - कॉलेजानी आणि मंडळांनी संविधानाच्या शिल्पकाराला, म्हणजेच "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांना आदराने आणि अभिमानाने अभिवादन केलेच पाहिजे. जेथे जेथे राष्ट्राध्वजारोह­ण करून "प्रजासत्ताक दिन" सा­जरा केला जातो. तेथे तेथे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांच्या प्रतिमांचे पूजन करूनच "प्रजासत्ताक दिन" साजरा करण्यात यावा. आज पर्यंत तसे कोणी केले नसेल. पण आतापासून आपण करुयात. ज्यांनी केले व जे करीत आहेत, त्यांचा कित्ता आपण गीरवुय

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.

महार, मांग किंवा चांभार स्पृश्यांसाठी शाळा नव्हत्या म्हणून बाबा साहेबांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली