Skip to main content

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी जगाचे मत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • यांच्या विषयी जगाचे मत...

अमेरिका जर बाबासाहेब
आमच्या देश्यात जन्माला आले असते तर
आम्ही त्यांना सुर्यम्हटले असते.
बराक ओबामा.
साऊथ आफ्रिका भारताकडून
घेण्यासारखे एकच गोष्ट आहे ती म्हणजे
बाबासाहेब आंबेडकरांचे"भारताचे संविधान.
नेल्सेन मंडेला.
 हंगेरी आमच्या देशाचा लढा बाबासाहेबांच्या
क्रांतीवर आम्ही लढतो आहे.
-हंगेरीची भारत भेटीला आलेली लोक.
 नेपाल ~ आमची येणारे संविधान हे
भारताच्या संविधान वर आधारित आहे.
आताची जी नेपाळची संविधान
समिती अध्यक्ष.
 पाकीस्थान आमच्या देश्यात
बाबासाहेब राहिले असते तर आज पाकीस्थान
मध्ये जी यादवी आहे ती झाली नसती.
पाकिस्थान मध्ये
बाबांची जयंती साजरी केली जाते त्यावेळेस
लोक असे बोलतात.
इंग्लंड जर तुम्हाला स्वतंत्र हवे असेल तर
तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सारख्या जगात विद्वान कायदे
पंडितला संविधान सभेमध्ये घ्यावे लागेल
नाहीतर स्वतंत्र मिळणार नाही.
गवर्नर जनरल.
जपानजपानमध्ये
बाबासाहेबांचा गौरव केला जात आहे.
(आंबेडकरांचा पूर्ण आकृती statue बसवण्यात येत
आहे.)
भारत भारतामध्ये प्रत्येक शहरामध्ये
आहे.जगात सगळ्यात जास्त हे डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत.पण वाईट गोष्ट
अशी कि..डॉ बाबासाहेब आंबेडकर
जगाला कळाला पण जीथे
जन्माला आला तीथल्या लोकांनाच
नाही उमगला.कारण काय तर तो बौद्ध
धर्माचा..आमचा नाही...का रे?तुमच्या आई बहीणीला समाजात स्थान दणारा भीमच
होता.स्त्रीशिक्षण देणारा भीमच
होता.स्त्रीलापूरूषाइतका मान
देणारा भीमच होता.सर्व धर्म 🇮🇳 समभाव
जपणारा भीमच
होते,छत्रपती शिवाजी महाराजांवर
सर्वात पहीला लिहणारे भीमच
होते.कामगारवर्ग ते शेतकरीवर्ग.
विद्यार्थीवर्ग ते स्त्रीवर्ग पर्यंत जाणारा,
त्यांचे प्रश्न सोडवणारे फक्त भीमच
होते.आपल्याला एखाद्याचा राग येत
असताना त्याची कोणतीही गोष्ट फालतू
भडकावू किंवा चूकीचीच वाटते.hi By पण तीच
गोष्ट जर चिकित्सक, बौद्धिक दृष्टिकोणातून
पाहिल्यास कळायला लागते.
वाचा आपण कधीही न
वाचलेला बाबासाहेबांचा इतिहास !!
जगात आपलं नाव गिनिज बुकात नोंद व्हावे
म्हणून कुणी-कुणी काय-काय उपद्व्याप केले आहेत
होते हे आपण पाहतो ऐकतो.... पण
जगाच्या पाठीवर ग्रथांसाठी (पुस्तकांसाठी)
खास घर बाधंणारी एकच महान
अशी व्यक्ती होवून गेली ती व्यक्ती म्हणजे
विद्येचे व्यासंगी महामानव डॉ. बाबासाहेब
आंबेडकर. डॉ. बाबासाहेबांच्या हिंदु
क़ॉलनीतील राजगृह ह्या वास्तुतील ग्रंथसंग्रह
पुढीलप्रमाणे......
कायदा या विषयावरील - ५०००
ग्रंथ राजकारण या विषयावरील - ३०००
ग्रंथ इतिहास या विषयावरील- २५०० ग्रंथ
धर्म या विषयावरील - २०००
ग्रंथ साहित्य याविषयावरील- १३००
ग्रंथ चरित्रे याविषयावरील- १२०० ग्रंथ
अर्थशास्त्र या विषयावरील- १२००
ग्रंथ तत्वज्ञान या विषयावरील- ६००
ग्रंथ युद्धशास्त्र याविषयावरील- ३००
ग्रंथ आणि इतर ग्रंथ ७९००
असे डॉ. बाबासाहेबांनी एकूण २५००० ग्रंथ
वाचले. म्हणून
अशा या महामानवाला प्रज्ञासुर्य, विद्येचे
डॉक्टर, बोधिसत्व, प्रकांड पंडीत असे
म्हणतात.
पंडित मदनमोहन मालवीय यांनी डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांकडे असलेला आपण
दाखविलेला हा ग्रंथसंग्रह दोन लाख
[आताच्या हिशेबात वीस कोटी]
रुपयांना विकत घ्यायची इच्छा व्यक्त
केली होती. बाबासाहेबांनी ती अमान्य तर
केलीच. परंतु, त्यावेळेला त्यांनी जे उत्तर दिले,
ते त्यांच्यातील ज्ञान, तपस्वीपणाची साक्ष
देणारे ठरले. ते म्हणाले ग्रंथसंग्रह जाणे म्हणजे
माझ्या कुडीतून प्राण
जाण्यासारखे आहे. ग्रंथ म्हणजे
त्यांच्या जीवनाचा श्वासोच्छवास होता. हे
त्यांनी जमवलेल्या ग्रंथावरुन सिध्द होते. हे
सांगणे एवढ्यासाठीच महत्वाचे आहे
की जीवनामध्ये
त्यांनी ज्या तत्वज्ञानाचा अंगीकार
केला त्याला केवढा मोठा भक्कम
पाया या ग्रंथातून मिळाला होता हे लक्षा

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

महार कोण होते?  वेशीबाहेर राहून गावाचं रक्षण करणारा, शेती, गावांच्या सीमा सांगणारा, व्यापार्यांना संरक्षण पुरवणारा, शेतसारा आणि राज्याचा खजिना नियोजित ठिकाणी सुरक्षित पोहोचवणारा, असा समाजाचा रक्षक म्हणजे महार समाज. पण कामाच्या स्वरूपामुळं त्यांना वेशीबाहेरच ठेवण्यात आलं… महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हणजे काय हे समजावून घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे ते असेः 1. महार समाजाचे वास्तव्य गावकुसाबाहेर होते. 2. महार समाज ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हे तर जबाबदारी होती. चोर नाही सापडला तर चोरीची भरपाई महारांनाच द्यावी लागत असे. 3. चोरांचा माग काढणे, गावात येणार्या जाणार्यांची नोंद ठेवणे, संशयितांना वेशीवरच अडवून ठेवणे हे त्यांचे कार्य होते. 4. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे. 5. महारांची स्वतंत्र चावडी असे आणि तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता. 6. व्यापारी जेंव्हा आपले तांडे घेवून निघत तेंव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त असत...

बौद्ध धर्म और ब्राह्मणवाद के बीच संघर्ष ,तिरुपति बालाजी एक बौद्ध मंदिर था,मथुरा यह बौद्ध धर्म के बारे में 9 वीं शताब्दी तक फला जहां एक स्वीकृत प्राचीन बौद्ध केंद्र है

तिरुपति बालाजी एक बौद्ध मंदिर था विषय - सूची प्रस्तावना प्रो डॉ एम डी Nalawade, एम.ए., बी.एड.,  द्वारा। बी, पीएचडी डी।, पूर्व रजिस्ट्रार, सेवानिवृत। इतिहास विभाग के प्रोफेसर और प्रमुख पुणे विश्वविद्यालय, लालकृष्ण Jamanadas एक बौद्ध मंदिर के रूप में तिरुपति मंदिर साबित होता है लेखक प्रस्तावना किताब मैं - परिचय The book by K. Jamanadas "Tirupati Balaji was a Buddhist Shrine" has potential credibility to create controversies unknown to historical writing and the Hindu common folks who flock to worship Tirupati Balaji as one of the supreme deities. It is also a new challenge to indologist at a time when politically imbued scholars are engaged to wash out their hands by proving and disproving claims of Hindus and the Muslims against each other as they did over the issue of Ayodhya Shrines. The writing of K. Jamanadas, but stand to the test of researchers and it surpasses all controversial writings relating to Hindu Muslim difference. Of course, a reader while going thro...

डॉ बाबासाहेब आंबेडकर का भारत देश के लिये बहुत बडा योगदान

डॉ बाबासाहेब आंबेडकर एक लेबर नेता के रूप में मजदूरों के लिए क्या किया है के बारे में और उन्होंने वायसराय की कार्यकारी परिषद की लेबर सदस्य के रूप में शपथ ली थी 1942               फैक्टरी काम के घंटे में कटौती (8 घंटे ड्यूटी): आज का दिन प्रति भारत में काम के घंटे के बारे में 8 घंटे का होता है। हम भारतीयों को पता है कि कितने, डॉ बाबासाहेब आंबेडकर भारत में मजदूरों के उद्धारकर्ता था कि पता नहीं है। उन्होंने कहा कि भारत में श्रमिकों के लिए बन गया एक प्रकाश भारत में 8 घंटे ड्यूटी लाया जाता है और 14 घंटे से 8 घंटे के काम समय बदल जाते हैं। उन्होंने कहा कि नई दिल्ली में भारतीय श्रम सम्मेलन, 27 नवंबर, 1942 के 7 वें सत्र पर लाया। डॉ बाबासाहेब आंबेडकर भारत में महिलाओं मजदूरों के लिए कई कानूनों फंसाया: खान मातृत्व लाभ अधिनियम, महिलाओं के श्रम कल्याण निधि, महिला एवं बाल श्रम संरक्षण अधिनियम, महिलाओं के श्रम के लिए मातृत्व लाभ, कोयला खदानों में भूमिगत काम पर महिलाओं के रोजगार पर प्रतिबंध की 5. बहाली, भारतीय कारखाना अधिनियम। राष्ट्रीय रोजगार एजेंसी (रोजगार कार...